BIJ BHANDVAL YOJANA | महाराष्ट्र राज्य मधील अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या चर्मकार ढोर होलार मोची इत्यादी प्रवर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणि यासाठी महाराष्ट्र सरकार नेहमी धडपड करत असते.
यासाठीच महाराष्ट्र शासनाने BIJ BHANDVAL YOJANA ही योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बेरोजगार तरुण-तरुणी यांना व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन दिले जाते.
हे कर्ज प्रामुख्याने 50 हजार रुपये ते पाच लाख रुपये इतक्या रकमेपर्यंतचे असते.
तर BIJ BHANDVAL YOJANA अंतर्गत कर्ज कसे मिळवायचे ते योजना काय आहे ते योजनेच्या उद्देश काय आहे त्या योजनेच्या अटी काय आहेत योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे योजना अर्ज कसा करायचा आणि अर्ज सोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची इत्यादी सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला….
योजनेचे नाव | बीज भांडवल योजना | BIJ BHANDVAL YOJANA |
योजना सुरू करण्यामागचा उद्देश | राज्यातील युवक युवती यांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे. |
योजनेची लाभार्थी कोण | महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार |
योजनेतून मिळणारा लाभ | 95 टक्के आर्थिक कर्ज |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो |

BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजनेचे उद्दिष्ट –
- महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या तरुण-तरुणींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवणे.
- चर्मकार समाजामध्ये जे नागरिक अनुसूचित जातीतील आहेत जसे की चर्मकार डोर होलार मोची इत्यादी अशा लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- शुभेच्छुक बेरोजगारांना व्यवसायाच्या दृष्टीने वळवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि परिणामी महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगारीचे आहे ती कमी करणे.
- उद्योग क्षेत्रात आणि सेवा क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगारांची निर्मिती करून महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यासाठी मदत करणे.
- गरजू होतकरू सुशिक्षित तरुण-तरुणींना स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी मदत करणे.
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजना चे वैशिष्ट्य –
- वीज भांडवल योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाते.
- त्यामुळे ही प्रोसेस पूर्णतः पारदर्शक आहे आणि यामध्ये कोणत्याही ठिकाणी गैरव्यवहार होण्याची चान्सेस नाहीत.
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभ पुढील प्रमाणे –
- बीज भांडवल योजनेअंतर्गत अर्जदाराला 50 हजार ते पाच लाख रुपये इतक्या पर्यंतच्या गुंतवणूक असणाऱ्या प्रकल्पासाठी कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकेमार्फत दिले जाते.
- बीज भांडवल योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेवरती साधारणता दरसाल दर शेकडा साडेनऊ ते साडेबारा टक्के व्याजदर आकारला जातो.
- बीज भांडवल योजनेअंतर्गत बँकेने एकदा कर्ज मंजूर केले की त्या कर्जाच्या रकमेपैकी 75 टक्के रिकामी बँकेमार्फत दिली जाते पाच टक्के रक्कम लाभार्थ्याला स्वतःला स्वतःचा सहभाग म्हणून बँकेत जमा करावे लागते रोज 20 टक्के रक्कम महामंडळ बीज म्हणून देते.
- महामंडळाने बीज म्हणून दिलेल्या रकमेवरती दहा हजार रुपये अनुदान दिले जाते आणि राहिलेल्या रकमेवरती चार टक्के व्याजदर आकारला जातो.
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाची परतफेड पुढील प्रमाणे करावी-
- सदरच्या योजनेअंतर्गत एकदा कर्ज मिळाले की त्या कर्जाची परतफेड राष्ट्रीयकृत बँक आणि महामंडळ या दोन्हींना करायचे असते.
- या दोन्ही संस्थांना परतफेड ही एकाच वेळेस करायची असते.
- कर्जाची परतफेड करण्यासाठी 36 ते 60 महिने चे हप्ते मध्ये ही परतफेड करणे गरजेचे असते.
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजनेचे लाभार्थी –
- बीज भांडवल योजनेसाठी अनुसूचित जातीमध्ये येणारे चर्मकार ढोर होलार मोची इत्यादी प्रवर्गातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजनेचे फायदा –
- बीज भांडवल योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील होतकरू सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना त्यांचा व्यवसाय चालू करण्यासाठी त्वरित आर्थिक मदत कर्ज स्वरूपात दिली जाते.
- अर्जदार कोणत्या वर्गातून अर्ज करत आहे त्याच्यावरून त्याच्या कर्जाची रक्कम आणि व्याजदर हा ठरवला जातो.
- महाराष्ट्र सरकार फक्त कर्जच घेऊन देत नाही तर अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्गातील कर्जदारांना या योजनेअंतर्गत व्याजदरावरती ठराविक सवलत देखील दिली जाते.
- एवढेच नाही तर अर्जदार जो कोणता व्यवसाय निवडत आहे त्या व्यवसायाच्या संबंधात व्यवसाय त्यांना पूर्णपणे सक्सेसफुल करून दाखवण्यासाठी त्या व्यवसायासाठी त्यांना ते व्यवसाय चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाते.
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता –
- जो अर्ज करीत आहे असाल व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजनेचे नियम आणि अटी –
- बीज भांडवल योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या व्यक्तीला सुधार योजनेअंतर्गत आर्थिक लाभ घ्यायचा आहे तो व्यक्ती हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
- फक्त आणि फक्त 18 वर्षे ते पन्नास वर्षे या वयोगटातीलच नागरिक या सदरच्या योजनेसाठी अर्ज करू शकतील आणि पात्र ठरतील.
- बीज भांडवल योजनेअंतर्गत अर्ज करीत असलेल्या अर्जदाराचे किमान शिक्षण हे दहावी पास असावे.
- बीज भांडवल योजनेअंतर्गत ज्या व्यवसायासाठी अर्जदाराला कर्ज घ्यायचे आहे अशा व्यवसायाबद्दलची माहिती आणि त्याबद्दलचे प्रशिक्षण हे अर्जदाराने पहिले घेतलेले असले पाहिजे त्याला या गोष्टीतील ज्ञान आणि अनुभव असणे खूप गरजेचे आहे.
- जे अर्जदार ग्रामीण भागातून सदर योजनेसाठी अर्ज करत आहेत त्यांना वार्षिक आर्थिक उत्पन्नाच्या वती 98 हजार रुपये प्रति वर्ष अशी आहे तर जे अर्जदार हे शहरी भागातून सदरचे योजनेसाठी अर्ज करीत आहेत अशा नागरिकांसाठी ही उत्पन्नाची अट एक लाख वीस हजार रुपये प्रति वर्ष अशी आहे. ज्या नागरिकांचे वर दिल्याप्रमाणे उत्पन्न आहे तेच नागीय सुधार योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदाराला सदर योजनेसाठी अर्ज करताना जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला जोडणे गरजेचे आहे आणि तो जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदार किंवा ्या लेव्हलच्या कोणत्याही सक्षम प्राधिकार्याने सही केलेला साक्षांकित केलेला दाखला असणे बंधनकारक आहे.
- बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करीत असलेल्या अर्जदारांनी या अगोदर या महामंडळाकडून किंवा कोणत्याही प्रकार शासकीय उपक्रमांकडून सेम व्यवसायासाठी कर्ज घेतलेले किंवा लाभ घेतलेला नसला पाहिजे.
- महामंडळ किंवा महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी अटी आणि शर्तींमध्ये बदल केला जाईल त्या सर्व अटेंशन ते काटेकोरत्या योजनेचा लाभ दिला जाईल.
- बीज भांडवल योजनेअंतर्गत अर्ज करीत असलेला नागरिका कोणत्याही वित्त संस्थेचा थकबाकी कर्जदार नसावा.
- बीज भांडवल योजनेअंतर्गत एकदा लाभ घेतला की त्या कर्जाच्या आधारावरती जो व्यवसाय सुरू करायच आहे तो व्यवसाय हा महाराष्ट्र राज्याच्या सीमेच्या आत मध्येच सुरू करणे बंधनकारक आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेर तो व्यवसाय चालू करता येणार नाही.
- सदरच्या योजनेमधून मिळणारा लाभा एका कुटुंबांमधील एकाच व्यक्तीला दिला जाईल.
- बीज भांडवल योजनेचा अर्ज भरताना सर्व माहिती अचूक रित्या भरलेली असली पाहिजे संपूर्ण अर्ज भरलेला असला पाहिजे.
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजनेत संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना –
- बीज भांडवल योजनेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गांमधील काही ठराविक जाती किंवा प्रवर्ग यांना वगळून इतर प्रवर्गाला हा लाभ दिला जातो. उदाहरणार्थ मांग आणि चांभार यांना सोडून महार लोहिया बुरुड मेहत्तर खाटी कशी इत्यादी प्रवर्गांना सदर योजनेअंतर्गत लाभ घेता येतो.
- सदर योजनेचे लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज आहे कार्यालयातून देण्यात येतील त्या कार्यालयाचा पत्ता असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन.
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजनेअंतर्गत अर्जदाराला लागणारी आवश्यक कागदपत्रे – .
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- रेशनिंग कार्ड
- मतदान ओळखपत्र
- इलेक्ट्रिक बिल
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासवर्ड चे फोटो
- बँक पासबुक झेरॉक्स
- व्यवसाय संबंधीची कागदपत्रे जसे की मालाचे इन्व्हाईस जागेचा पुरावा परवाना वाहनांचा परवाना परमिट बॅच नंबर इत्यादी.
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- प्रशिक्षण घेतले असल्याचे प्रमाणपत्र
- व्यवसायाच्या जागेचा भाडे पावतीचा करार किंवा मालकी हक्काचा पुरावा व्यवसायाबद्दल
- अनुभव असेल तर त्याचा एक्सपीरियंस सर्टिफिकेट
- अपंगत्वाचा दाखला आवश्यक असल्यास
- प्रतिज्ञापत्र
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराला आपल्या जिल्ह्याच्या कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जामध्ये विचारतील सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्रे यांचा सोबत जोडायचे आणि तो अर्ज संबंधित धिकार्याकडे जमा करायचा.
- अशा रीतीने अर्ज भरण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
BIJ BHANDVAL YOJANA | बीज भांडवल योजनेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी-
- बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज घेऊन जर व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु तुमच्याकडे काही अनुभव नाही तर अशा वेळेस तुम्ही त्या उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन नंतर उद्योग चालू करू शकता.
- सदरील अंतर्गत कर्ज घेऊन तुम्ही कोणत्याही प्रकारचा उद्योग व्यवसाय करू शकतो जसे की कृषी उद्योग खाद्यपदार्थ प्रक्रिये व दुःख हस्तकला उद्योग वगैरे वगैरे.
- तुम्हाला तुम्ही जवळ व्यवसाय चालू करत आहात त्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जर तुम्हाला कर्ज मंजूर करून घ्यायचे असेल तर.
- बेटी कडून कर्जाची मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला वेळेवरती करत कर्ज ची परतफेड करावी लागते.
अशा रीतीने अनुसूचित जमाती मधील चर्मकार ढोर होलार मोची इत्यादी प्रवर्गाला समाजामध्ये चांगले मनाचे स्थान मिळवून देण्यासाठी आणि त्या समाजातील सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या तरुण-तरुणींना व्यवसायाच्या दृष्टीने वळवि ही एक महत्त्वाकांक्षा योजना आहे.
तरी जास्तीत जास्त इच्छुक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.