JIVHALA KARJ YOJANA | जिव्हाळा कर्ज योजना

JIVHALA KARJ YOJANA | महाराष्ट्र राज्य सरकार हे समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांसाठी चांगले रीतीने कार्य करत असते त्याचे पोचपावती म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने तुरुंगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाचा विचार करून त्यांच्या हिताची निर्णय म्हणून एक योजना सुरू केली आहे.

त्या योजनेचे नाव JIVHALA KARJ YOJANA अशी आहे. अंतर्गत जो काही दिर्घकाळाची शिक्षा भोगत आहे अशा काही त्याच्या कुटुंबाला रुपये पन्नास हजार इतक्या रकमेपर्यंतचे कर्ज महाराष्ट्र शासन घेऊन देते.

ही कर्ज घेऊन देण्यामागचाही तो हाच आहे की त्या कैद्याच्या अटकेनंतर कारावासात राहण्यानंतर त्याच्या कुटुंबाला कोणत्याही अत्यावश्यक गोष्टींसाठी किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजांसाठी दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहता येऊ नये व त्यांना एक आर्थिक पाठबळ भेटावे.

चला तर मग बघूया की जिव्हाळा कर्ज योजना नेमकी काय आहे


योजनेचे नावजिव्हाळा कर्ज योजना | JIVHALA KARJ YOJANA
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्याच्या सामाजिक कल्याण विभाग यांनी सुरू केली
योजना कधी सुरुवात केलीएक मे 2022
योजनेचा उद्देशतुरुंगात असलेल्या काही त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
योजनेच्या लाभार्थ्याची पात्रतासध्या तुरुंगात असलेले कैदी
योजनेतून मिळणारा लाभ50 हजार रुपयापर्यंतचे कर्ज
अर्ज कसा करायचाऑफलाइन

JIVHALA KARJ YOJANA

Table of Contents

JIVHALA KARJ YOJANA | जिव्हाळा कर्ज योजनेचे उद्दिष्ट –

  • जे कैदी सध्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहेत आणि त्यांचे शिक्षा ही दीर्घ काळाची आहे अशा काही त्यांच्या कुटुंबांना आर्थिक कर्ज उपलब्ध करून देणे.
  • शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाचे सामाजिक व आर्थिक रित्या विकास करून त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान प्राप्त करून देणे.
  • तुरुंगामध्ये असे काही कायदे असतात की जे त्यांच्या कुटुंबाची कमावती व्यक्ती असते. अशा कायद्याच्या तुरुंगात जाण्याने त्या कुटुंबावर ती भरपूर साऱ्या अडचणींचा मारा होतो. अशा कायद्याच्या कुटुंबाला त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालावे काही अत्यावश्यक गोष्टींचा खर्च सुरळीत चालावा त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून त्याच्या कुटुंबाला आर्थिक कर्ज देऊ करण्यात येते.
  • कैदी शिक्षा भोगत असताना देखील सरकार त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करते याच्या मागचा हा एक हेतू आहे की काही त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल व्हावा आणि त्यांनी एक चांगल्या समाजामध्ये वावरण्याच्या दृष्टीने एका चांगल्या समाजाचा घटक व्हावा या दृष्टीने पावलं उचलावीत.

JIVHALA KARJ YOJANA | जिव्हाळा कर्ज योजनेचे वैशिष्ट्य –

  • जिव्हाळा कर्ज योजना ही महाराष्ट्र राज्य च्या सामाजिक कल्याण विभाग यांनी सुरू केली आहे.
  • जिव्हाळा कर्ज योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्व कारागृहासाठी राबवण्यात आलेली आहे.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत आर्थिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी त्या कायद्याचे कुटुंब हे कोणत्या विशिष्ट जाती किंवा विशिष्ट धर्माचे असावे असे बंधन नाही.
  • भारत देशामध्ये सर्वात प्रथम काही त्यांच्या कुटुंबांना कर्ज देणारी योजनाही महाराष्ट्र राज्य सरकार यांनी राबवली आहे.
  • जिव्हाळा कर्ज योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सरकारने खूप सोपे ठेवले आहे त्यामुळे कोणीही सामान्य व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • जिव्हाळा कर्ज योजनेमध्ये मिळणाऱ्या कर्जा त चार रकमेची परतफेड ज्यावेळेस केली जाते त्या परतफेडच्या रकमेमधील 12% निधी हा कायद्यांच्या कल्याण निधी ला जातो.
  • या योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज हे लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केले.

JIVHALA KARJ YOJANA | जिव्हाळा कर्ज योजनेचे लाभार्थी ची पात्रता-

  • कैदी महाराष्ट्र राज्यातील तुरुंगात असणे आवश्यक आहे.
  • जे कैदी दीर्घकालीन शिक्षा भोगत आहेत अशाच काही त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

JIVHALA KARJ YOJANA | जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्जाची रक्कम –

  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थी कैद्याच्या कुटुंबाला 50000 रुपयांची कर्ज दिली जाते.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेवरती सात टक्के व्याज हे आकारले जाते.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कायद्याच्या कुटुंबाने घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी सध्यातरी निश्चित करण्यात आलेला नाही.

JIVHALA KARJ YOJANA | जिव्हाळा कर्ज योजने चा फायदा –

  • महाराष्ट्र राज्याच्या तुरुंगामध्ये असणारे दीर्घकालीन शिक्षा भोगत असणारे कैदी यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य सरकार 50 हजार रुपये आर्थिक कर्ज त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी किंवा अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी देते.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत सर्वात कमी व्याजदर आकारला जातो फक्त सात टक्के व्याजदरावरती कर्ज हे दिले जाते.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज साठी कोणतीही वस्तू घाण किंवा मॉर्गेज ठेवण्याची गरज नाही.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या कर्जाच्या रकमेवरती किंवा ते कर्ज पास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग फी आकारली जात नाही.

JIVHALA KARJ YOJANA | जिव्हाळा कर्ज योजनेच्या अटी आणि शर्ती –

  • जे कैदी महाराष्ट्र राज्याचे मूळचे रहिवासी आहेत अशाच कैद्याच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • असे कैदी जे महाराष्ट्राच्या बाहेरचे रहिवासी आहेत परंतु महाराष्ट्राच्या तुरुंगामध्ये आहेत असे कैदी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
  • जे कैदी दीर्घ काळाची शिक्षा भोगत आहेत फक्त आणि फक्त अशाच कैद्यांच्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत आर्थिक कर्ज दिले जाईल.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज देण्याची जबाबदारी शासनाची आहे परंतु त्या कर्जाच्या परतफेडची जबाबदारी शासन घेत नाही.
  • जिव्हाळा कर्ज योजने अंतर्गत कैद्याच्या कुटुंबाला आर्थिक ला पुरवताना त्या कैद्याचे तुरुंगातील वर्तन उत्पन्न आणि शिक्षेचा कालावधी इत्यादी गोष्टी विचारात घेतल्या जातील.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कर्जाच्या लाभ घ्यायचा असेल तर संबंधित कैद्याच्या कुटुंबाला त्या कैद्याची परवानगी असणे गरजेचे आहे.

JIVHALA KARJ YOJANA | जिव्हाळा कर्ज योजनेचा अर्ज करताना लागणारी कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • शपथपत्र
  • बँक पासबुक झेरॉक्स

जिव्हाळा कर्ज योजने चा अर्ज भरल्यानंतर होणारी कार्यवाही –

  • कुटुंबाने अर्ज केल्यानंतर तो अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी जातो.
  • अधिकारी आवाजाची छाननी करतात अर्जातील सर्व माहिती अचूक आहे का ते तपासतात अर्ज सोबत सर्व कागदपत्रे यांची पडताळणी केली जाते त्यानंतर त्या काहीद्याच्या उत्पन्न आणि शिक्षेचा कालावधी बघून पात्र अपात्र असा शेरा दिला जातो.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत खालील कारणांमुळे अर्ज रद्द होऊ शकतो-

  • जर अर्ज केला आहे आणि अर्जाची छाननी करताना ही आढळून आले की अर्जदार कैदी आणि कायद्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाही तर अशा परिस्थितीमध्ये अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  • जर अर्जदार कैद्याची शिक्षा ही कमी कालावधीची असेल तर कर्ज मिळणार नाही.
  • जर तुरुंगात असलेला कैदी याचे उत्पन्न कमी असेल किंवा त्याला कामाच्या बदल्यात मानधन कमी मिळत असेल तर त्याला या योजनेअंतर्गत कर्ज दिले जात नाही.
  • जरासा मध्ये काही खोटी ची माहिती ती भरली किंवा चुकीची कागदपत्रे जोडली तर अर्ज रद्द केला जातो.

जिव्हाळा कर्ज योजनेची अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

  • जिव्हाळा कर्ज योजनेचा अर्ज करण्यासाठी संबंधित कायद्याच्या कुटुंबाला कारागृहांमधून अर्ज घ्यावा लागेल अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायची त्यासोबत सर्व कागदपत्र जोडायची.
  • भरलेला अर्ज आणि कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून तो अर्ज कारागृहातील संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करायचा.
  • अशा रीतीने अर्ज भरण्याची प्रोसेस संपन्न होईल.

जिव्हाळा कर्ज योजनेत बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी –

  • जिव्हाळा कर्ज योजनाही एक नवीन योजना असून ती सध्या महाराष्ट्रातील काही निवडक ठराविक तुरुंगात साठीच राबवण्यात आली आहे.
  • योजनेला मिळणारा प्रतिसाद बघून योजना हळूहळू बाकी इतर कारागृहात देखील राबवली जाईल.

जिव्हाळा कर्ज योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

जिव्हाळा कर्ज योजना नेमकी काय आहे ?

जिव्हाळा कर्ज योजना ही तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक पाठबळ देणारी योजना आहे.

जिव्हाळा कर्ज योजना कोणी सुरू केली ?

जिव्हाळा कर्ज योजना ही महाराष्ट्र राज्य सरकार च्या सामाजिक कल्याण विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आली.

जिव्हाळा कर्ज योजना कधीपासून सुरू करण्यात आली ?

जिव्हाळा कर्ज योजना ही एक मे 2022 पासून कार्यरत आहे.

जिव्हाळा कर्ज योजना च्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे ?

सध्या तुरुंगात असलेला कैदी व दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेला कैदी याचे कुटुंब या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेऊ शकतात.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत किती रुपये रकमेपर्यंतचे कर्ज दिले जाते ?

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत रुपये पन्नास हजार इतके कर्ज केले जाते.

जिव्हाळा कर्ज योजनेचा अर्ज करायचा कसा ?

जिव्हाळा कर्ज योजनेचा अर्ज ऑफलाइन रित्या करायचा असतो.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावरती किती टक्के व्याजदराने व्याज आकारले जाते ?

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कर्जाच्या रकमेवरती सात टक्के दराने व्याज आकारले जाते.

हिवाळा कर्ज योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावरती प्रोसेसिंग फी किती आकारली जाते ?

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावरती कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी आकारली जात नाही.

जिव्हाळा कर्ज योजनेला अर्ज करताना कोणती कागदपत्रे जोडावी लागतात ?

आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला ईमेल आयडी मोबाईल नंबर पासपोर्ट साईज चे फोटो शपथपत्र बँक पासबुक झेरॉक्स

जिव्हाळा कर्ज योजनेमुळे मिळालेले कर्ज किती दिवसात परत फेडले पाहिजे ?

यानंतर कधी मिळालेले कर्ज आणि कर्जाचे रक्कम ही परत फेडण्यासाठी कोणताही कालावधी सध्या निश्चित करण्यात आलेला नाही.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थीच्या कुटुंबाला मिळणारे कर्ज कोणत्या निकषांवरून ठरवून दिले जाते ?

अर्ज करीत असलेल्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर सध्या तुरुंगामध्ये दीर्घकाळ शिक्षा भोगत असेल तर असा कैदी व त्या कायद्याची कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत. कर्ज देताना त्या कायद्याचे तुरुंगातील वर्तन उत्पन्न इत्यादी गोष्टी विचारात घेतल्या जातात.