MAHARASHTRA BEROJGAR BHATTA | महाराष्ट्र बेरोजगार भत्ता

MAHARASHTRA BEROJGAR BHATTA | महाराष्ट्र बेरोजगार भत्ता या  योजने अंतर्गत राष्ट्रातील रोजगार नसलेल्या म्हणजेच बेरोजगार युवक यांना मासिक 5000/- रुपयांचे अर्थसाह्य करण्यात येते.

       MAHARASHTRA BEROJGAR BHATTA |महाराष्ट्र राज्या मध्ये सद्यस्थितीत खुप मोठ्या प्रमाणात नविन पीढी बेरोजगार आहे. महाराष्ट्रात नव्याने निर्मान झालेले नविन उद्योग हे पर राष्ट्रामध्ये स्थलांतर करत आहेत. बेरोजगाराचे हे मुख्य कारण असु शकते का ? महाराष्ट्रातील 21 ते 25 वयोगटातील युवक व युवती हे बेरोजगार असलेचे दिसुन येत आहे. सद्याची स्थिती पाहता पुरुषांवरती घरची जबाबदारी खुप असते. हि जाबाबदारी व बेरोजगारी यांमुळे युवक डिप्रेशन खाली जात आहे. वयोवृद्ध आई-वडीलांचा सांभाळ, बहिनींचा विवाह ह्या मोठ्या जबाबदा-या आहेत.

या जबाबदारीला युवक कमी कपडला तर समात राहणे कठीण होत आहे. अवती भवती असलेली आपलीच लोक नको-नकोती चर्चा करतात, यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोण पण बदलतोय, एक तर नोकरी मिळत नाही, आणि जर चुकुन मिळाली तर परवडत नाही. बारा-बारा तास काम करायच आणि पगार मात्र पाच आणि सहा हजारच फक्त यामध्ये राहण आल, खाण आल, इतर खर्च आणि स्वत:चा खर्च पण यामध्ये परवडणार कसे ? घरच्यांचा पण सांभाळ करायचा आहे, ती एक मोठी जबाबदारी आहे. खर्चायला पुरेसा पैसा नाही. यामुळे युवक व युवती यांच्या मनावर खुप मोठा विपरीत परिणाम होत आहे.

       युवकांना आपल्या गरजा भागवण्यासाठी पर राष्ट्रात रोजगारा साठी जावे लागत आहे. महाराष्ट्रामध्ये नव – नविन उद्योग येणे खुप आवश्यक आहे. आपल्या राज्यामध्ये नव – नविन उद्योग येण्यासाठी शासनाने प्रर्यत्न केले पाहिजेत. नविन उद्योजकांना जागा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, तसेच उद्योजकांना कर्ज मिळवून दिले पाहिजेत, उद्योजकांवरील कर कमी केला पाहिजे. जर या सर्व गोष्टी केल्या तरच आपल्या राज्यात नविन उद्योग येऊ शकतात. व युवकांना रोजगार मिळु शकतो.

सद्या जर महाराष्ट्राचे आपण चित्र बघितले तर उपुर्ण जागा, अरुंद रस्ते वाढते ट्राफिक यांमुळे कंपन्या येत नाहीत. आय.टी क्षेत्रात बघीतल तर सर्व कंपन्या पर राष्ट्रामध्ये जात आहेत. याचे मोठे कारण पुरेशी जागा, उत्तम सुख – सुविधा, आणि अत्यंत कमी ट्राफिक हे असु शकते. महाराष्ट्र शासनाने जर जागेचा, सुख – सुविंधांचा तसेच ट्राफिकचा प्रश्न सोडवला तर आपल्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाण उद्योग धंदे वाढु शकतात.

       तसेच युवकांना काम मिळत नसल्या कारणाने शासनाने काम नसलेल्या युवकांना साह्य करण्यासाठी अर्थसाह्यासाठी बेरोजगार भत्ता योजना सुरु केलेली आहे.MAHARASHTRA BEROJGAR BHATTA


योजनेचे नावमहाराष्ट्र बेरोजगार भत्ता | MAHARASHTRA BEROJGAR BHATTA
उद्दीष्टकाम नसलेल्या युवकांना मसिक आर्थिक सहाय्य करणे
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात ?महाराष्ट्र राज्यातील 21 ते 25 वयोगटातील सर्व युवक व युवती
अर्थ साह्य लाभमासिक 5000 रुपये
अर्जऑनलाईन / ऑफलाईन

MAHARASHTRA BEROJGAR BHATTA

MAHARASHTRA BEROJGAR BHATTA |बेरोजगार भत्ता याचा उद्देश-

  • राज्यातील बेरोजगार युवकांना अर्थ साह्य करणे.
  • युवकांचे बेरोजगारी मुळे आत्महत्या करणेचे प्रमाण कमी करणे.
  • रोजगार नल्यामुळे ज्या मुलभुत गर्जा पुर्ण होत नाहीत या गर्जा पुर्ण करणे.
  • रोजगार नल्यामुळे युवकांचे खालावलेले मानसिक आरोग्य सुधारणे.
  • तसेच स्वत च्या दैनंदिन गर्जा पुर्ण करणे.

MAHARASHTRA BEROJGAR BHATTA | बेरोजगार भत्त्यासाठी कोण पात्र होऊ शकतात –

  • MAHARASHTRA BEROJGAR BHATTA |बेरोजगार भत्त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्ती हा मुळ महाराष्ट्रातील रहिवाशी असणे बंधन कारक आहे.
  • अर्ज करणारी व्यक्ति हि कोणत्याही प्रमारच्या शासकीय किंवा प्रायवेट जॉब तसेच निमशासकीय यांच्याशी संबंधीत नसावी
  • अर्ज करणार्या व्यक्तिकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसला पाहिजे
  • अर्ज करण्या-या व्यक्तिच्या कुंटुबाचे वार्षिक उत्पन्न हे ३ 00 000/- रुपयांपेक्षा कमी असणे बंधन कारक आहे
  • अर्ज करणारा व्यक्ति हो कमीत कमी बाराती पास किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारा व्यक्तिचे बँक खात्याशी आधार कार्ड सलग्न असणे आवश्यक आहे

MAHARASHTRA BEROJGAR BHATTA | बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे-

  • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराच्या आधार कार्ड वरती संपुर्ण जन्म तारीख असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराच्या आधार कार्डला चालु मोबाईल नंबर सलग्न असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे उत्तपन्न हे 300000/- पेक्षा कमी आहे. हे दर्शवणारा दाखला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे, जसेकी घरपट्टी, पाणपट्टी, लाईट बिल, घराचा उतारा. इत्यादी
  • अर्जदाराकडे वय दर्शवणारा दाखला असणे आवश्यक आहे, जसे की जन्माचा दाखला
  • अर्जदाराकडे शैक्षणीक पात्रता दर्शवणारी सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा आयडी साईजचा फोटो असणे आवश्यक आहे.

बरोजगार भत्ता ऑफलाईन अर्ज करण्याबाबतची कार्य पद्धती –

  • MAHARASHTRA BEROJGAR BHATTA | बेरोजगार भत्याची मागणी करणारा युवक पात्र असेल तो ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज दाखल करु शकतो
  • रोजगार मिळण्याच्या अर्ज सोबत अधिनियमाखालील नमुना क्र ५ मधील पोचपावतीची प्रत सदर अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे
  •  यवकांनी अर्ज जमा केल्या नंतर ग्रामपंचायत / नगपरिषद अधिकारी चौकशी करतील युवक हा खरो खर बेरोजगार असल्याची खात्री पटल्यावर अर्ज मिळाल्यापासुन दोन दिवसांच्या आत कार्यक्रम अधिकारी / सह कार्यग्रम अधिकारी यांच्या कडे स्वत:च्या अभिप्राय जाडून अर्ज पावेल,
  • ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेकडील अहवाल प्राप्त झाल्यावर  कार्यक्रम अधिकारी किंवा सह कार्यक्रम अधिकारी आवश्यक ती चौकशी करतील आणि जर अर्जदार योजने अंतर्गत बेरोजगार भत्ता मिळण्यात पात्र आहे योची खात्री पटल्यावरल जो कालावधी करिता बेरोजगार भत्ता देय असेल तो कालावधी दाखवनारा नियमांखालील नमुना क्र २ नुसार आदेश देईल आणि आदेश दिल्यापासुन पंधरा दिवसात बँक खात्यात पैशे जमा करण्यात येतील.

MAHARASHTRA BEROJGAR BHATTA |बरोजगार भत्ता ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची कार्य पद्धती-

  • सगळ्यात अगोदर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे, मोबाईल असेल तरी काम चालेल.
  • त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देयची आहे.
  • त्यानंतर तुमच्या समोर सदर संकेत स्थळाचे मुख पृष्ट उघडले जाईल.
  • संकेत स्थळाच्या मुख पृष्टा वरती होम पेज वरती जॉब सिकरचा ऑपशन दिलेला आहे. त्या पर्यायावरती टच करावयाचे आहे.
  • त्या नंतर तुमच्या पुढे नविन वेब पेज उघडले जाईल .
  • नविन उघडलेलया वेब पेज वरती तुम्हाला आपले नाव नोंदवा हा पर्याय निवडायचा आहे.
  • त्या नंतर तुमच्या पुढे नविन वेब पेज उघडले जाईल त्यामध्ये नोंदणी अर्ज उघडला जाईल.
  • उघडलेल्या नोंदणी अर्जा मध्ये सर्व विचारलेली माहिनी न चुकता भरावयाची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड वरील असलेले नाव भरायचे आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर भरायचा आहे तसेच तुमचा पॅन कार्ड वरील नंबर अचुक भरायचा आहे. तसेच पुढील रखाण्यात तुम्हाला तुमच्या उत्प्नाची माहिती भरायची आहे.
  • तसेच त्यानंतर तुम्हाला पुढे तुमची शैक्षणीक पात्रता काय आहे हे भरायचे आहे. नंतर तुम्हा तुमच्या बँक खात्याचा तपशिल विचारला जाईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. क्रमांक व शाखा भरायची आहे. बूँक खाते तपशिल हा अचुक भरणे आवश्यक आहे अन्यथा पैसे अकाऊंटला येणार नाहीत. त्या नंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता. बँक पासबुक आणि फोटो अपलोड करावयाचा आहे.
  • अपलोड करणा-या कागदपत्रांची साईज हि 30kb पेक्षा कमी असणे आवश्यक आहे तसेच सर्व कागदपत्रे हि PDF म्हणजेच पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट मध्ये असणे आवश्यक आहेत. जर कागदपत्रांची साईज हि 30KB पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ऑनलाईन टुल चा वापर करुन सदर कागदपत्रांची साईज कमी करु शकता.

MAHARASHTRA BEROJGAR BHATTA |अर्ज रद्द का होऊ शकतो-

  • अर्ज करणा-या व्यक्तिच्या आधार कार्ड मध्ये तृटी असलयास अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्ज दाराच्या आधार कार्ड वरती जन्म तारीख पुर्ण नसलयास अर्ज रद्द हाऊ शकतो.
  • अर्ज दाराचे उत्पन्न हे 300000/- पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
  • अर्ज दाराचा आधार कार्ड वरील पत्ता व घरपट्टी, पाणपट्टी, लाईट बिल , घराचा उतारा यांवरील पत्ता वेगळा असल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
  • अर्ज दाराचे वय जास्त किंवा कमी असलयास अर्ज रद्द होऊ शकतो
  • अर्जदाराने बँक तपशिल चुकिचा किंवा अपुर्ण दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
  • अर्जदाराची शैक्षणिक पात्रता बसत नसलयास अर्ज रद्द होऊ शकतो
  • अर्जदाराचा फोटो अस्पष्ट असलयास अर्ज रद्द होऊ शकतो.

अर्ज रद्द होऊ नये यासाठी काय करावे –

  • अर्ज रद्द होऊ नये म्हणून अर्जदाराने आधार कार्ड वरील माहिती व्यवस्थित बारकाईने पाहुनच भरावी.
  • अर्ज रद्द होऊ नये म्हणून आधार कार्ड वरती जन्म तारीख पुर्ण असल्या बाबतची खात्री करावी
  • अर्ज रद्द होऊ नये म्हणून अर्जदाराचे उत्तपन्न हे 300000/- पेक्षा कमी असलयाची पडताळणी करावी आणि तदनंतर फॉर्म भरावा
  • अर्ज रद्द होऊ नये म्हणून पत्त्याचा पुराव्यासाठी जाडलेली घरपटद्वटी, पाणपट्टी, लाईट बिल, घराचा उतारा यावरील पत्ता व आधार कार्ड वरील पत्ता एकच असल्याची खात्री करावी.
  • अर्ज रद्द होऊ नये म्हणून अर्जदाराने आपले वय बसत आहे कि नाही याची खात्री करावी
  • अर्ज रद्द होऊ नये म्हणून अर्जदाराची शैक्षणीक पात्रका नियमां प्रमाणे आहे का याची खात्री करावी.
  • अर्ज रद्द होऊ नये म्हणून अर्जदाराने बँक खाते तपशिल जसेकी खाते दाराचे नाव, अकाऊंट नंबर, आय एफ एस सी कोड आणि शाखा सर्व माहिती व्यवस्थितीत भरलेली आहे का नाही याची खात्री करावी
  • अर्ज रद्द होऊ नये म्हणून अर्जदाराने फोटो सुस्पष्ट जोडावा.

फॉर्म भरताना वरील प्रमाणे काळजी घेतल्यास तुमचा फॉर्म नक्कीच पात्र होऊ शकतो.