RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA | आजच्या ब्लॉगमध्ये आपण राजश्री शाहू महाराज कॉलरशिप योजना याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला….
योजनेचे नाव | राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना | RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
योजनेचा उद्देश | विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताना लागणाऱ्या आर्थिक खर्चासाठी आर्थिक अनुदान देणे पाठबळ देणे. |
योजनेच्या पात्र लाभार्थी | इयत्ता अकरावी आणि बारावी मध्ये प्रवेश घेतलेली विद्यार्थी |
योजनेतून मिळणारा लाभ | दर महिन्याला तीनशे रुपये |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन |

RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA | राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना चे उद्दिष्ट –
- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणे.
- कोणीही इच्छुक गरजू हुशार विद्यार्थी पैसा बावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणे.
- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दरमहा 300 रुपये आर्थिक भत्ता शैक्षणिक खर्चासाठी पुरवणे.
- विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी आत्मनिर्भर बनवणे.
- जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करून महाराष्ट्र राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवणे.
RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA | राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचे वैशिष्ट्ये –
- राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ हा विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत जमा केला जातो, यामुळे या योजनेमध्ये पूर्ण पारदर्शकता आहे कोणताही गैर व्यवहार होण्याचे चान्सेस नाहीत.
- या योजनेतून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता आत्मनिर्भर बनतील.
राजश्री शाहू महाराज योजनेतून मिळणारे स्कॉलरशिपची रक्कम पुढीलप्रमाणे –

राजश्री शाहू महाराज कॉलरशिप योजनेअंतर्गत मिळणारे बिगर व्यावसायिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रम साठी अर्थसहाय्य पुढील प्रमाणे –
विद्यार्थ्यांचे असे पालक जे अल्पभूधारक नाहीत किंवा नोंदणीकृत मजूर नाहीत परंतु त्या कुटुंबातील वार्षिक आर्थिक उत्पन्न हे एक लाख रुपयांच्या आत मध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना नवीन नियमानुसार बिगर व्यवसाय आणि उच्च माध्यमिक म्हणजेच अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक 10 महिन्याकरता पुढीलप्रमाणे शैक्षणिक भत्ता अदा करण्यात येईल-
अभ्यासक्रम | निर्वाह भत्ता |
व्यवसायिक अभ्यासक्रम (अल्पभूधारक शेतकरी आणि नोंदणी मजुरांचे पाल्य वगळून) | तीन हजार रुपये |
बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम | दोन हजार रुपये |
उच्च माध्यमिक अकरावी किंवा बारावी इयत्ता | एक हजार रुपये |
RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA ला अर्ज करायची अंतिम तारीख –
- राजश्री शाहू महाराज कॉलरशिप योजनेला अर्ज करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळी तारीख असते त्याची अंतिम तारीख आत्ताच निश्चित करता येणार नाही. त्यामुळे जात्यावरची अर्ज भरायची सुरुवात झाल्यानंतर शेवटची तारीख काय आहे याची चौकशी करून त्याप्रमाणे अर्ज भरायची प्रोसेस करावी अर्ज कसा भरायचा हे पुढील भागात सांगत आहे.
RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA चा फायदा-
- विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर या योजनेचा महत्त्वाचा फायदा असा आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी जे काही आर्थिक गरजा येतात जसे की शैक्षणिक वस्तू घेण्यासाठी शेख अभ्यासक्रमात मध्ये लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी त्यांना पैशाची गरज असते. या पैशासाठी त्यांना कुणावरही अवलंबून न राहता ते आत्मनिर्भर बनतील आणि या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेवरतीच हे त्यांचे शिक्षणाचा खर्च भागवू शकते.
- या योजनेचा लाभ घेणारी विद्यार्थी आणि त्यांना या योजनेमुळे होणारे फायदा बघून इतर विद्यार्थी ज्यांनी मध्येच शिक्षण सोडून दिला आहे असे विद्यार्थी देखील आकर्षित होतील आणि शिक्षणात कडे प्रवृत्त होतील आकर्षित होतील.
- जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर परिणामी महाराष्ट्र राज्याची साक्षरता वाढण्यास मदत होईल.
- शिक्षणाला मिळालेले आर्थिक पाठबळीमुळे विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढच्या कक्षेमध्ये जातील आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ते प्रोत्साहित होते.
- विद्यार्थी चांगले शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळतील किंवा चांगला उद्योग धंदा चालू करते परिणामी रोजगार निर्मिती होण्यासाठी मदत होईल आणि समाजाचा विकास होण्यास मदत होईल.
RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA कोणासाठी आहे –
- राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजना आहे बिगर आरक्षित प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून जे विद्यार्थी शालेय शिक्षण मध्ये प्रवेश घेतात अशा विद्यार्थ्यांना लागू राहील.
- अनुसूचित जातीतील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA साठी आवश्यक पात्रता –
- अर्ज करीत असलेला विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मासा रहिवासी असणे बंधनकारक आहे तसा रहिवासी दाखला त्या विद्यार्थ्याला जोडावा लागतो.
- महाराष्ट्र बाहेरील स्थायिक असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात इतर प्रवर्गासाठी ही योजना नाही.
- ही योजना प्रामुख्याने इयत्ता अकरावी आणि बारावी मध्ये शिकणाऱ्या आणि नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच लागू आहे.
- विद्यार्थ्याला राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेसाठी पात्र होण्यासाठी त्याला शालेय परीक्षेमध्ये 75% गुण असणे बंधनकारक आहे.
RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA चे नियम अटी व शर्ती-
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात तसेच याबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.
- जे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करत आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पालकांची कुटुंबाची वार्षिक आर्थिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबांमधील दोन मुलांना फक्त या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- जो विद्यार्थी राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करत आहे अशा विद्यार्थ्याचे वर्गामध्ये 50 टक्के हजेरी उपस्थिती असणे बंधनकारक आहे.
- जो विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे अशा विद्यार्थ्यांनी या अगोदर कोणत्याही राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे.
- राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा लाभ दुरुस्त शिक्षण घेणाऱ्या किंवा वर्चुअल शिक्षण घेणाऱ्या किंवा अर्धवेळ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही.
- महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना काढत असते या योजनांपैकी कोणत्याही एकाच योजनेचा विद्यार्थी लाभ घेण्यासाठी पात्र ठरेल.
- अर्जदार विद्यार्थ्यांनी प्रत्येक सतरा ची परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा ही देणे बंधनकारक आहे.
- केवळ काही विशिष्ट परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला परीक्षा देण्याचा अपवाद गृहीत धरला जाईल पण त्यासाठी विद्यार्थी शैक्षणिक संस्था यांनी शिफारस करून संबंधित प्रशासकीय विभागाच्या सहसंचालक व उपसंचालकांची प्रमाणीकरण करून करून घेणे गरजेचे आहे.
- जर लाभार्थी विद्यार्थी सेमिस्टर परीक्षा नापास झाला किंवा एखाद्या वर्षी नापास झाला त्याला जर पुढील वर्षासाठी प्रवेश मिळाला नाही तर तो विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र होईल.
- जर विद्यार्थी परत पास झाला किंवा एटीकेटीने पास झाला तर तो पुन्हा या योजनेसाठी पात्र ठरेल. परंतु जर विद्यार्थी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यापासून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अनुत्तीर्ण झाला तर तो या योजनेसाठी कायमचा अपात्र ठरेल.
- जर लाभार्थी विद्यार्थी हा गैरवर्तन करत असेल किंवा सतत गैरहजर राहत असेल किंवा त्याचे वागणूक शाळेमधील व्यवस्थित नसेल आणि हे जर शैक्षणिक संस्थेने निदर्शनास आणून दिले तर त्या विद्यार्थ्यांची राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप ही कायमची बंद करण्यात येईल.
- जर एखादा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरला परंतु त्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम मध्ये सोडून दिला तर अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याकडून आत्तापर्यंत घेतलेल्या योजनेच्या लाभाशी रक्कम वसूल केली जाईल.
- जर विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना काही चुकीची माहिती अर्जामध्ये सादर केली तर त्या विद्यार्थ्याच्या अर्ज बाद केला जाईल त्या विद्यार्थ्यांचा योजनेचा मिळणारा लाभ बंद केला जाईल. आणि त्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित ठेवण्यात येईल.
- विद्यार्थ्याला राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- जो विद्यार्थी या योजनेला अर्ज करीत आहे त्याच विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट असणे गरजेचे आहे दुसरे कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीचे बँक अकाउंट या योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
- अर्ज करीत असलेल्या विद्यार्थ्याचे बँक आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे.
RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA साठी लागणारी कागदपत्रे –
- विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
- विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला
- इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या ची गुणपत्रिका
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- इयत्ता अकरावीची प्रवेश पावती
RAJASHRI SHAHU MAHARAJ SCHOLARSHIP YOJANA साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे-
- विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी पोर्टल या वेबसाईट वरती जायचं आहे तिथे नवीन अर्जदाराची नोंदणी या बटनावरती क्लिक करायचे.
- आता एक नवीन पेज ओपन होईल त्या पेज मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरून रजिस्टर या बटणावरती क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचा आहे.
- नंतर आपल्या युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचे.
- अर्जदाराला होम पेज वरती पोस्टमेट्रिक शिष्यवृत्ती या बटनावरती क्लिक करायचं.
- त्यानंतर सोशल डिस्टिक आणि स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट या बटणावर क्लिक करून राजश्री छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप या ऑप्शन्स वरती क्लिक करायचे.
- त्यानंतर तुमच्यासमोर राजश्री छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा अर्ज वडील त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायची.
- अशाप्रकारे तुमचा शिष्यवृत्ती चा पूर्ण अर्ज भरून होईल.